आयुर्वेद शास्रामध्ये पंचकर्म चिकित्सा पद्धतीला गौरवास्पद स्थान आहे. पंचकर्म चिकित्सा पद्धती तत्काळ फळ देणारी आणि चिर काळापर्यंत स्वास्थ्य टिकवून ठेवणारी असून आजच्या क्षणाला अनेक वैद्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
खालील लिंकवर क्लिक करुन वाचा अधिक
बदललेल्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या काही व्याधी व लक्षणे पुढीलप्रमाणे ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
१. हस्ततलदाह (तळ हातांची आग होणे.)
२. पादतलदाह ( तळ पायांची आग होणे. )
३. नेत्रदाह
४. अकाली केस गळणे.
५. अकाली केस पिकणे.
६. मलावष्टंभ.
७. अपचन.
८. थकवा जाणवतो.
९. वजन वाढ.
१०. उत्साहहानी.
११. पित्ताचे विकार.
१२. मानेचे, पाठीचे, कंबरेचे विकार.
१३. वंध्यत्व.
२. पादतलदाह ( तळ पायांची आग होणे. )
३. नेत्रदाह
४. अकाली केस गळणे.
५. अकाली केस पिकणे.
६. मलावष्टंभ.
७. अपचन.
८. थकवा जाणवतो.
९. वजन वाढ.
१०. उत्साहहानी.
११. पित्ताचे विकार.
१२. मानेचे, पाठीचे, कंबरेचे विकार.
१३. वंध्यत्व.
व्याधी होऊ नये म्हणून जीवनशैली सुधारा व झाले तर पंचकर्माच्या सहाय्याने कमी करा. निरोगी व आनंदी जीवन जगा....
No comments:
Post a Comment